Filter
Skönlitteratur
Filter
य. दि. फडके यांच्या 'शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक' या पुस्तकातील 'ताईमहाराज प्रकरण' आणि 'वेदोक्त प्रकरण' ह्या दोन प्रकरणांवर आधारित असलेल्या या नाटकातून एक ऐतिहासिक घटना …
पाचजणं आहेत. चाळिशीतले. तरुणाईचा उत्साह असणारे. पाचीजणं इतके एकरूप, त्यांच्या बोलण्यात आम्ही असं अनेकवचनी सर्वनाम येतु. पाचीजणं व्यावसायिक आहेत. खूप कष्ट करतात. व्यवसायात रमलेले. …
डॉ. वि. ना. श्रीखंडे स्वादुपिंड आणि पित्ताशय या कठीण समजल्या जाणार्या शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून शल्यविशारद या भूमिकेतून अनेक रुग्णांना जीवनदान देणारे डॉक्टर …
अतिशय गंभीर विषय गंभीरपणे हाताळणाऱ्या विजय तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यांपैकी 'अशी पाखरे येती' हे एक नाटक. अरुण नावाच्या सडाफटिंग तरुणाची ही …
जीवनातील सत-असत वृत्तीचा संघर्ष हा पुराणकाळापासून साहित्याचा विषय झाला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत वाममार्गाने अफाट द्रव्यप्राप्ती करणारा वर्ग, या द्रव्यप्राप्तीच्या अनुषंगाने येणारी …
'बिढार' ही भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या 'चांगदेव चतुष्टय' या चार कादंबऱ्यापैकी पहिली कादंबरी. 'हूल', 'जरीला', 'झूल' या यामधील इतर तीन कादंबऱ्या. चांगदेव पाटील याच्या …
'केवळ कवी ग्रेस यांच्या निर्मितीचाच नव्हे तर समग्र मराठी साहित्यातील 'प्युअर पोएट्री'च्या कक्षेचा परीघ विस्तीर्ण करणारा हा कवितासंग्रह १९७७ साली प्रथम प्रसिद्ध झाला. यातील कविता …
म्हणतात काळ बदललाय, नातेसंबंधही अधिक प्रगल्भ झालेत, खरंच का? तरुण पिढी अडकली आहे, नात्यांच्या गोंधळात. शोध घेतेय बदलत्या मूल्यव्यवस्थेचा. काय अनैतिक, कशाचा स्वीकार करायचा काय …
आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा ही आपल्या सर्व साहित्य, नाटकांमधून पुढे यायला हवी. ती गेली काही दिवस मागे गेली होती अस वाटत होत, पण ह्या नाटकाच्या निमित्ताने ती पुन्हा …